‘खबर लहरिया’च्या ब्युरो चीफ मीरा देवी यांच्याशी संवाद…
……………………………………
……………………………………
2016मध्ये या बातमीपत्रानं पूर्णतः डिजिटल रूप धारण केलं. त्यासाठी खबर लहरियाचं व्हिडिओ चॅनेल आणि व्हिडिओ रिपोर्टिंग सुरू केलं. तीन महिलांनी सुरू केलेलं हे बातमीपत्र आज तीस जणांच्या स्टाफसह काम करत आहे. त्यात उत्तरप्रदेशातल्या आणि मध्यप्रदेशातल्या मिळून एकूण 13 जिल्ह्यांचं वार्तांकन केलं जातं.
प्रश्न – ‘खबर लहरिया’ची खासियत ही आहे की, पूर्वी प्रिंट किंवा आताचं डिजिटल पोर्टल… इथं फक्त महिलांची टीम आहे. त्यामागची भूमिका काय?
प्रश्न – स्त्रिया म्हणून येणारे अनुभव तर आहेतच… शिवाय उत्तर प्रदेशात जातअभिमानही खूप आहे. अशा स्थितीत तुमच्या दलित, आदिवासी, मुस्लीम रिपोर्टर्सना फिल्डवर जातिभेदाचा अनुभव येतो का?
प्रश्न – प्रिंट आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांत तुम्ही काम केलंय… तर यांच्या परिणामकारकतेत काय फरक दिसतोय?