काही गाणी अर्थ लावणारी असतात.काही गीत उत्तम असणारी ..,त्यांचा चाली,संगीत त्या सारखे च उत्तम आर.डी. नी त्यात पेरले ..,ताल,आणि चाल त्या साठी संगीत दिग्दर्शक ला एक संस्कार करावा लागतो..तो सूर आपल्याला कुठे घेऊन जातो..त्या सुर ला एक मस्त कॉम्बिनेशन मध्ये ओवले…