मैत्री परिवारच्या लक्षात ही दारुण परिस्थिती आली आणि कामाला सुरुवात झाली. त्यासाठी छायाचित्रकार विवेक रानडे, श्रीपाद इंदोलीकर, गजानन रानडे, हरीश जोगळेकर, माधुरी यावलकर, वृषाली शिलेदार, मृणाल पाठक, मनीषा गर्गे, शिरीष कुलकर्णी, विजेश दुबे, श्रीकांत गंगाथडे, देवेंद्र कोल्हेकर, रोहित हिमते व अमन रघुवंशी अशी तरुणांची फळी उभी राहिली.