भाजप आय़टी सेलने २०१३पासून जे विषाचे फवारे सर्वत्र सोडायला सुरुवात केली. क्रियेला प्रतिक्रिया येतेच या खेळाचीच त्यांना अपेक्षा होती. वातावरण बिघडवा आणि परिस्थिती चिघळवा- मग त्याचा राजकीय फायदा उचला हे त्यांचे तत्त्व आहे. त्यानुसार एक हिणकस, गलिच्छ क्रिया झाली की त्यावर येणाऱ्या तशाच हिणकस गलिच्छ प्रतिक्रियांवर त्यांचे वातावरण बिघडवण्याचे कारस्थान शिगेला पोहोचते.
अगदी मनापासून मला हेच वाटत.फक्त शब्दात नेमक मांडता येत नव्हत. राजकारण खऱ्या अर्थानं आता खालच्या पातळीवर गेलेलं आहे, गुरगमी परिणाम भयंकर असतील.