पण त्याची माध्यमे ही पुस्तके वर्तमानपत्र सोशल मीडियाला यांना ओलांडून जाणारी असतील. गाडगेबाबांनी जे कीर्तनमाध्यम वापरले तशी माध्यमे आपल्याला निर्माण करता येतील का ? संत साहित्याने जे वेगवेगळे माध्यम वापरले त्याचे आज कालसुसंगत रूप आपल्याला शोधावे लागेल. या जनसमुहाला सोबत घेवून आंदोलन करणे हा खूप दुरचा मुद्दा आहे पण किमान त्यांच्याशी आपण संवादी नाहीत. आपण त्यांचे प्रश्न मांडतो आहे पण त्यांच्याशी बोलू शकत नाही.
हेरंब कुलकर्णी सर यांचा लेख खरी वस्तुस्थिती मांडणारा आहे.या लेखातील त्यांचे विश्लेषण अप्रतिम आहे