अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.
बर्दापूरकर सर,
अभिनंदन आणि धन्यवाद
“पब्लिक ऑडिट” च्या मधतामातून तुम्ही झणझणीत चपराक दिली. खरोखरच असे व्हायलाच पाहिजे.
सत्य परिस्थिती मांडली आहे सर
हे होणे गरजेचे आहे
अगदी समर्पक आणि वास्तववादी विश्लेषण. या निमित्ताने disaster management विषयही संस्थांनी हाताळून गंगाजळी निर्माण केली पाहिजे. आत्ताच्या परिस्थितीत किमान एक वर्ष तरी कामगारांना पोसेल एवढी क्षमता मालकांची आहे. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नये ही म्हण आता कालबाह्य झाली पाहिजे.. कारण पोशिंदा लाखांच्याच मुळावर उठला आहे.
प्रवीणजी, नेहमीप्रमाणेच परखड, वस्तुस्थिती आधारित, पत्रकारांच्या संघटनेला एकतेच्या बळाची प्रेरणा देणारं व सर्वांच्या डोळ्यात एकाचवेळी एका बोटाने झणझणीत अंजन घालणारा लेख… नमन व प्रणाम