साभार: दिव्य मराठी
-अविनाश दुधे
राधाबाई बुधगावकर आणि नाट्यसंचाने जवळपास ७५ वर्ष रंगभूमीची सेवा केली. या कालावधीत त्यांनी ५० हजारापेक्षा अधिक नाट्यप्रयोग सादर केले. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वीच बुधगावकर कुटुंब आदिलाबादला स्थायिक झाल्याच्या कारणाने महाराष्ट्राने या कलाकार कुटुंबाला कधी सन्मानित केले नाही. कलाकारांना मिळणारे निवृत्ती वेतनही त्यांच्या वाट्याला आले नाही. मराठीत कला सादर करतात म्हणून आंध्रप्रदेशानेही त्यांची दखल घेतली नाही.
…………………………………………………………….
Comments are closed.