बदामीपासून पाच किमी अंतरावर बनशंकरी हे चालुक्यांच्या कुलदेवतेचे स्थान आहे.हे मंदिर चालुक्यांनी इ.स. ७ व्या शतकात बांधले आहे. हे महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. मंदिराच्या आवारात पाण्याचा मोठा तलाव आहे.त्याच्या सभोवताली नारळाची झाडे आहेत. येथे वार्षिक रथोत्सव साजरा केला जातो. पौष महिन्यातील शाकंभरी पौर्णिमेला हा उत्सव असतो. यावेळी भाविक अनवाणी पायाने दर्शनाला येतात. ही प्रथा अलीकडे पडली असावी.
खूपच छान मांडणी !!
राकेशदादा सोबत केलेली ट्रीप अविस्मरणीय झाली 🙏
खूप छान व सविस्तर माहिती.
बदामी हे ठिकाण खरच मनाला मोहून टाकणारे आहे. भारतीय कला संस्कृतीचे वैभव आपल्याला येथे पहायला मिळते. आपणासोबत झालेला इथला प्रवास आनंद देणारा आहे.