(‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२४)
-अमोल उदगीरकर
एका सिनेमातून प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर लगेच विजेसारखी निमिषार्धात गायब होणारी माणसं जणू नियतीने एकच विशिष्ट कामगिरी बजावण्यासाठीच त्यांना पृथ्वीवर पाठवलेलं असतं.आयुष्याच्या एका टप्प्यावर लाइमलाईट मध्ये असणाऱ्या आणि नंतर लाइमलाईटमधून बाहेर फेकली गेलेली माणसं या परिस्थितीशी कस डील करत असतील? पहिल्या सिनेमात नेत्रदीपक यश मिळविल्यानंतर पुढील काळात अडथळ्यांची शर्यत वाट्याला आलेल्या कलाकारांची चटका लावणारी कहाणी…
…………………………………….