-डॉ आशिष लोहे, वरुड, अमरावती
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार या आश्वासनासह सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने नवीन कृषी विधेयकं मंजूर केली आहेत. या विधेयकांबाबत देशभर उलटसुलट चर्चा सुरु झालीय. नवीन कृषी विधेयकांमुळे शेतकरी स्वतंत्र होईल , अधिक मजबूत होईल , असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगताहेत . दुसरीकडे विरोधी पक्ष मात्र या विधेयकाने शेतकरी गुलाम होतील, असा दावा करत आहेत . या वाद – प्रतिवादात या विधेयकांमुळे नेमके काय परिणाम होऊ शकतात याचा घेतलेला हा अभ्यासपूर्ण वेध.
…………………………………………………………….
Comments are closed.